कथेला संगीताची साथ देण्याची कल्पना डॉ. जी .पी कुलकर्णी कोल्हापूर यांनी प्रथम सुरु केली केली त्याचे प्रयोग कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे केले. प्रस्तुत कथा या वैशिष्ठ्यांची साथ देतात .श्रोत्यांची अभिरुची आणि मुल्यांची जाण संपन्न करणारी हि वैशिष्ठये आहेत. डॉ .पी.जी. चा आवाज नाट्यपूर्ण आणि कसदार आहे .लेखकाच्या तोंडून त्याच्या कथा ऐकताना एक वेगळीच अनुभूती आल्यावाचून राहत नाही .